मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे. ...
ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे स ...
खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना ...
कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संक ...
बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत पाचबंगला येथे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे अनेकांच्या नजरेत दुर्लक्षित असा वर्ग समजला जातो. मात्र, लॉकडाऊनमध्ये महापालिका कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ही अद्वितीय ठरली आहे. नाल ...
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्य ...
परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ कि ...
तक्रारीनुसार, तोरणवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल विक्रम मोरले यांनी कोरोना संचारबंदीचा फायदा घेत आदिवासींकडून धान्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांची अवैध वसुली केली, तर दरमहा रेशन कार्डवर धान्य देताना गहू आणि तांदूळ प्रत्येकी एक किलो ...