आंबिया बहर पूर्णत: गळून पडला. अवघ्या दोन तासांत शेतात सर्वदूर गारीचा व लहान संत्राचा सडाच पडला होता. एकाच पावसात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. देऊरवाडा, काजळी, ब्राह्मणवाडा थडी, माधान शिवारात सोसाट्याच्या वाºयामुळे कांदा पीक पूर्णत: झोपून गेले. गा ...
कांदा, गहू, पपई, डाळिंब, केळी जमीनदोस्त झाली. मोर्शी तालुक्यातील धामणगाव व रिद्धपूर मंडळातील पोल्ट्री फॉर्ममधील १० हजार ५०० कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या. एकट्या चांदूरबाजार तालुक्यात १३ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे प्र ...
संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागा ...
कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत. नगर परिषदेमार्फत दिवसाआ ...
मुंबईहून आपल्या गावात परतल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या महिलेचा गावातल्या पोलीस पाटलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. ...
या ५० आसनी बसमध्ये २५ मजूर बांधव प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी १३ तासांचा अवधी लागणार आहे. ना. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मजूर बांधवांना जिल्ह्यातून बिहार राज्यात ...
मॉडेल रेल्वे स्थानकाहून शनिवारी लखनौकडे एक ट्रेन रवाना झाली, तर रविवारी दुसºया दिवशी पुन्हा कामगारांना घेऊन ट्रेन रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या गाडीला पुढे रवाना करण्यात आले. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातील कामगार ...
कारंजा बहिरम येथे जवळपास अर्धातास तुफान गारपीट झाली. गारांचा जवळपास सहा ते सात इंचाचा थर रस्त्यावर आणि घरातील अंगणात साचला होता. गारपीटमुळे अनेक झाडांवरील पानाचा खाली जमिनीवर सडाच पडला. अर्धातास गारांसह जवळपास तासभर पाऊस कोसळला. परिसरातील मोबाइलचे टॉ ...
जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्हास्तरीय बँकर्स कमिटी (डीएलबीसी) ची बैठक घेऊन यंदाच्या खरिपासाठी २ लाख ६४ हजार ६९४ शेतकऱ्यांकरिता १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे टार्गेट देण्यात आले. दीड महिन्यानंतरही खरीप कर्जवाटपाला बँकांचा ठेंगा आहे. जिल्ह्यात किमान दीेड ला ...
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहतील. रुग्णालयात सर ...