वरूड तालुका हा संत्र्याकरिता जगप्रसिद्ध आहे. संत्र्याची आंबट-गोड चव आखाती देशांनीही चाखली आहे. या पिकाला आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुखवस्तूपणाला आता कुणाची नजर लागली आहे. संत्री हे आरोग्यवर्धक फळ असून, संत्र्याचा मृग बहर घ्यायचा असल्यास, त्या संत्र्याच ...
जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभ ...
रेल्वे बोर्डाने मेल, एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्याच्या १०० रेल्वे गाड्या पहिल्या टप्प्यात १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता हावडा-मुंबई मेल पोहोचली. मात्र, या रेल्वे गाडीने मुंबईकड ...
धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर येथील २१ वर्षीय युवतीला तापाची लक्षणे आढळल्याने प्रथम अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्य ...
३० वर्षीय युवक ज्या खोलीत क्वारंटाईन होता, तेथील अन्य एकाला अमरावतीला, तर दुसऱ्या खोलीतील सात लोकांना परतवाडा येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संक्रमित युवक व दर्यापूर तालुक्यातील शिवर या गावातील आठ जण ...
कोरोना विषाणूचा संसर्ग मुख्यत: नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेशाने होतो. विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून नाक व तोंडाला मास्क लावून प्रतिबंध करणे महत्त्वपूर्ण ठरते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विविध संस्था, गटांन ...
रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. ...