जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लो ...
छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पास ...
२१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही. ...
राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...
सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे. ...
विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेबाबत भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे ‘ट्रायबल’ आयुक्तांनी याबाबत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त अंर्तगत एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहे. ...
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र ...
जिल्ह्यात सद्यस्थितीत जेवढ्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने व्यक्ती उपचाराअंती बरे होत आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८१ दिवसांत ४४६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. मात्र, ...
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ ...
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह सम ...