तालुका व शहरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, शासकीय कार्यालयातील दुर्लक्ष संतापजनक आहे. सोमवारी येथील भूमिअभिलेख कार्यालयात २०० हून अधिक शेतकऱ्यांनी गर्दी केली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. याकडे स्थानिक विभागप्रमुखांनी ...
राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभि ...
कर्टुले-कटोले खाणाऱ्या शौकिनांचा एक वेगळाच वर्ग आहे. कितीही महाग असले तरी ते त्यांना हवेच असतात. भाजी खाल्यानंतर ‘आज कटोल्याची भाजी खाल्ली’ असे अभिमानाने सांगणारेही बरेच आहेत. त्यामुळे या कर्टुल्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. दरातील तेजी व अल्प ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दि ...
सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले ...
मुख्य आरोपी संदीप परसराम दारसिंबे याच्यासह लखन कालू दारसिंबे, सूरज भैयालाल दारसिंबे, संजू कुलाराम शेलूकर, राजेंद्र राजू दारसिंबे, राकेश राजू दारसिंबे आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ...
कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मे महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल जुलै महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. बाजारपेठ नसल्याचे सांगत व्यापार ...
वरूड तालुक्यात संत्रा व मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीवर आला आहे. यामुळे यंदा मृग बहराची संत्राफळे दुरापास्तच राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावस ...
संत्राउत्पादक जिल्ह्याच्या १४ तालुक्यांतील एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक २० हजार हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यापैकी बहुतांश क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. चार वर्षांपासून अपेक्षित उत्पन्नाला मुकलेल्या आणि दुष्काळाने होरपळ ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत चौराकुंड वनपरिक्षेत्रात शनिवारी सायंकाळी गस्तीदरम्यान जवळपास १६ महिने वयाच्या वाघाच्या मादा छाव्याचा मागच्या पायाचा तुटलेला पंजा कर्मचाऱ्यांना आढळून आला . ...