परतवाडा ते धारणी-खंडवा-इंदूर या आंतरराज्य महामार्गात मेळघाटच्या बिहाली, घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत सर्वाधिक घाटवळणाचा मार्ग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून हा महामार्ग आहे. दोन वर्षांपासून हा मार्ग पूर्णत: खडतर झाला, तर दुसरीक ...
सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, ...
त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले. ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघ ...
नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकड ...
लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर ...
कोरोनाकाळात स्कूल बसचालक व मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे, हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. जोपर्यंत आमचा व्यवसाय पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व चालक-मालकांना शासनाने दरमहा १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, वाहनांचे पासि ...
जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालाव ...
कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मा ...
जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्याकरिता शासन प्रयत्नशील असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत. ...