वऱ्हाडाची राजधानी म्हणून एखाद्या भाग्यवान महाराणीप्रमाणे ऐश्वर्य सुखाचा अनुभव घेतलेले शहर अचलपूर कालचक्रात हे दिवस नाहीसे झालेत. पण, त्या काळातील हा हौजकाटोरा आजही काळाशी झुंज देताना दिसत आहे. ...
जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये, असे पालकमंत्री म्हणाल्या. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न ...
अमरावती जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस कोसळला. तालुक्यातील उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या शेतातील संत्राझाडे जमीनदोस्त झाली. ...
कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील डीआरडीएच्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ...
कें द्र सरकारने कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी संप्तत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिक ...
लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्ट ...