तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत. हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे. या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यां ...
मेळघाटात वन्यजीव, आदिवासींचा विकास, योजनांच्या अंमलबजावणीसाठी १५० च्यावर एनजीओ कार्यरत आहे. मेळघाटचे कुपोषण, वाघांचे संवर्धन, आदिवासींचे आरोग्य, शिक्षणासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराहून निधी येतो. मेळघाटात कुपाेषणाने बाल दगावले तर आंतरराष्ट्रीय ...
---------------------------------------- मास्क न बांधता गर्दीत आढळल्याप्रकरणी गुन्हा अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तोंडाला मास्क न लावता गर्दीच्या ... ...