शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीकाठाने प्रवास, 70 वर्षात एसटी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 2:58 PM

सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे.

मोहन राऊत / धामनगाव रेल्वे

अमरावती - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण ते घेन्यासाठी आजही धडपड करावी लागते नदीच्या काठाने तब्बल साडेचार किलोमीटरचा दररोज प्रवास आहे.  सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याच्या टोकाला तिवसा तालुक्यातील पुनर्वसन असलेल्या आलवाडा, धारवाडा, दुर्गवाडा येथील तीन गावांची अवस्था गंभीर आहे येथील विद्यार्थ्यांना धामनगाव तालुक्यातील अंजनसीगी हे गाव शिक्षणासाठी जवळ असल्याने येथे तब्बल 40 विद्यार्थी दररोज येतात मागील 70 वर्षात या तिन्ही गावाने एस. टी. ची चाके पाहिली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

संकटाचं व्यूहचक्र इयत्ता आठवी, नववी, दहावी शिक्षण घेणाऱ्या  सावित्रीच्या लेकींना दररोज सायकल ने तर कधी पायदळ पायपीट करावे लागते अकरा वाजता शाळेत पोहोचण्याकरिता सकाळी 9 वाजता घरून निघावं लागत शाळेमधून यायला रात्र होते. वर्धा नदीचा काठ व  निर्मनुष्य असलेल्या या रस्त्याने साप, विंचू असे दररोज संकटाचे चक्रव्यूह असल्याची कैफियत चिमुकले मांडतात 

शिक्षकांची तळमळ मागील वर्षी काही दिवस चादूर रेल्वे आगारांची एसटी येत होती. ती बस सुरू व्हावी म्हणून अंजनसिंगी येथील साईबाबा विद्यालयाचे मुख्याद्यापक सुभाष पुसदकर व  शिक्षक रवींद्र सोळंके यांची तळमळ पाहायला मिळते. परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिली त्यांच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू आहे मात्र लालफीत शाहीवर कोणताच फरक पडत नसल्याचे दिसते

लोकप्रतिनिधीना जुमानत नाही अधिकारी 

आपल्या  मतदारसंघातील धरणग्रस्त गावात एसटी सुरू व्हावी म्हणून तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्वरीत परिवहन महामंडळाला पत्रव्यवहार केला फोनवरून संवाद साधला  येथील ग्रामस्थ अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या कडे  बस विषयी समस्या घेऊन गेले त्यांना   निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावर तात्काळ दखल घेत गोंडाणे यांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुखांना लेखी पत्र दिले व बस चालू करण्या संदर्भात फोनवरून संवाद साधला.परंतू आजही एसटी सुरू झाली नाही .