शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

गवताळ कुरण संवर्धनाकडे दुर्लक्ष, २४ वरून १५ टक्क्यांवर आले

By गणेश वासनिक | Updated: October 4, 2022 18:10 IST

अलीकडे काही अभयारण्ये, बायोस्फीअर रिझर्व्हसारख्या संरक्षित क्षेत्रात फार कमी गवताळ प्रदेश येतात.

अमरावती - राज्य अथवा केंद्र सरकारने गवताळ कुरण संवर्धनाकडे सस्पेशल दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धनावर परिणाम होत असून, वनसंपदा देखील धोक्यात येत आहे. एकेकाळी भारतातील गवताळ प्रदेशाचे २४ टक्के क्षेत्र होते, आता जवळपास १५ टक्क्यावर आले आहे.

गवत कुरण संवर्धनाकडे वन विभाग, व्याघ्र प्रकल्प अथवा अन्य यंत्रणाकडून गांर्भियाने घेण्यात येत नाही. अलीकडे काही अभयारण्ये, बायोस्फीअर रिझर्व्हसारख्या संरक्षित क्षेत्रात फार कमी गवताळ प्रदेश येतात. मात्र गवताळ प्रदेशांना संरक्षित करणे आवश्यक असून अश्या परिसंस्थाच मानत नाही, ही मूळ समस्या आहे.

महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, सातारा आणि पश्चिम घाटासह इतर ठिकाणी सलग नसलेले अधिवास आढळतात. गवताळ कुरणाचा विकास झाल्यास वन्यजीवांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात करता येईल. अन्यथा भविष्यात वन्यजीवांचे अधिवास धोक्यात येतील, हे वास्तव आहे.

गवताळ प्रदेश लुप्त होणारी संपत्ती गवताळ प्रदेश ही सर्वात उत्पादक परिसंस्था आहेत, परंतु दुर्दैवाने त्यांचे संवर्धन आपण गंभीरपणे घेतलेले नाही. याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहेत, कोणाचेही नियंत्रण नाही आणि त्यांना कोणताही राजाश्रय नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये बोटॅनिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 'भारतातील गवतांची चेकलिस्ट' मध्ये गवताच्या प्रजातींची संख्या १,५०६ इतकी आहे.

गवताळ कुरण जैवविविधतेचा अधिवासलुप्तप्राय प्रजातींच्या संरक्षण करूनही गवताळ प्रदेशांच्या जंगल या व्याख्येतून संरक्षणाकडे कधीही लक्ष दिले गेले नाही, इंग्रजांनी उल्लेख केलेल्या या परिसंस्थांना ‘ओसाड जमीन’ म्हणून चिन्हांकित केले गेले आहेत. अजूनही पडीक जमीन किंवा ओसाड जमीन म्हणून त्याकडे बघितले जाते. नवीन विकास योजनांमध्ये प्रथम प्राधान्य, शेतजमिनी, सिंचन प्रकल्प, उद्योग आणि वनीकरण कार्यांतर्गत वृक्ष लागवड यापलीकडे जैवविविधतेला आसरा व अधिवास देणाऱ्या परिसंस्था म्हणून त्याकडे पाहत नाही.

माळढोक पक्षी हा माळरानाचा सम्राट म्हटल्या जातो. मात्र, गवताळ कुरण संवर्धनाअभावी आता तो राज्यातून नामशेष झाला आहे. काळवीट, ससे, लांडगे, कोल्हे आदी प्राणी तसेच माळटिटवी, धावीक, हरियर आदी पक्षी देखील संकटात आहेत. आता देशात चित्ता आणला आहे. त्याच्या वाढीसाठी गवताळ प्रदेश असणे ही काळाची गरज आहे.- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती. 

टॅग्स :Amravatiअमरावती