शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

हरिसाल येथे वन्यजीव व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिसंवाद, देशातील ८० शास्त्रज्ञांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 8:27 PM

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे.  

अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाव्दारे संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्यावतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्यात आले आहे. परिसंवादाचे व कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन माजी अध्यक्ष अशोक कुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय विज्ञान काँग्रेसच्या सचिव विजयालक्ष्मी सक्सेना, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, कार्यकारणी सदस्य केशवराव गावंडे, अतुल नेरकर आदींची उपस्थिती होती.  सायन्स अँड इको सिस्टिम्स इन इंडिया असा या राष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचा विषय आहे. या परिसंवादात देशातील नामांकित ८० शास्त्रज्ञांनी सहभाग  नोंदविला.निसर्गरम्य मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधता २१ व्या शतकातील जीवतंत्रज्ञान कौशल्य, वन्यजीव व्यवस्थापन व त्याचे आजच्या  काळातील महत्त्व, वन्यजीव व्यवस्थापनात लोकसहभाग आदी विषयांवर अनेक तज्ज्ञांचे यावेळी मार्गदर्शन लाभले. विविध विषयात तज्ज्ञ प्राध्यापक आपला शोधप्रबंधदेखील यावेळी सादर करण्यात आहेत. या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामध्ये भारतीय वन्यजीव संस्थान ह डेहरादून, सातपुडा फाऊंडेशन राजर्षी शाहू महाविद्यालय चांदूर रेल्वे, महात्मा फुले महाविद्यालय वरूड व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांचाही सहभाग आहे. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य रामेश्वर भिसे यांनी दिला. प्रास्ताविक स्पायडर शास्त्रज्ञ अतुल बोडखे यांनी केले. राजेश उमाळे यांनी कोळी गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. 

 मेळघाटातील विविध वन्यजीवांचा अभ्यास व पेपर प्रेजेंटेशन करण्यासाठी या प्रदर्शनीत ८० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. सी.सी.एम.डी. हैद्राबाद संस्थेचे डॉ सुनील कुमार यांनी वन्यजीवांच्या डीएनएबद्दल माहिती दिली. वन्यजीवांचे क्राईम  कसे वाढत आहे, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हबीबा बिलाल डेहरादून यांनी वाघ जंगलातून कसा वावरतो, त्याला लावलेल्या कॉलर आयडसंदर्भात त्यांनी माहिती दिली. नागपुर येथील लालसिंग मीरी यांनी जंगलात विविध वृक्ष कशी जगवावी, त्यांचे संवर्धन कसे करावे याविषयी पेपर प्रझेंटेशन केले. यावेळी  महाराष्ट्र वाईल्ड लाईफचे वॉर्डन डॉ. ए.के. मिश्रा यांनीही कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीscienceविज्ञान