शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'...तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत'; रवी राणांचं विधान, भाजपा अन् शिंदे गटात ठिणगी पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:31 IST

अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

अमरावती/मुंबई- महाविकास आघााडीचे भ्रष्ट सरकार गेले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आले. मात्र येत्या २०२४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यासाठी जिवाची बाजी लावेन, अशी प्रतिज्ञा आमदार रवी राणा यांनी केली आहे. 

विदर्भाचा विकास करायचा असेल, तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत, असे आमदार रवी राणा म्हणाले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही त्यांनी गौरव केला. तसेच अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ असेल, असा निश्चय बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, समुदायाला कमळ खुलविणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारला. तेव्हा जय श्रीराम अशा युवकांनी गगनभेदी घोषणा देत होकार दर्शविला. 

दरम्यान, राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता आगामी निवडणुकांकरिता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्यात २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी अटीतटीची आहे. या निवडणुकीत भाजपाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांना मिशन ४० प्लस देण्यात आले आहे. त्यात भाजपा राज्य संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले. 

अलीकडेच देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. भाजपा राज्यात नंबर वन आहेच. परंतु पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची ही ताकद कायम ठेवण्यासाठी आणि नंबर वन भाजपा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सांगत बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेतली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavi Ranaरवी राणाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार