शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात होणार महापंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

पुलवामा, शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली, किसान संघर्ष समन्वय समिती करणार गावपातळीवर जागृती चांदूर रेल्वे : दिल्ली येथील तीन शेतकरीविरोधी ...

पुलवामा, शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली, किसान संघर्ष समन्वय समिती करणार गावपातळीवर जागृती

चांदूर रेल्वे : दिल्ली येथील तीन शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी अमरावती येथे महापंचायतचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलन प्रत्येक गावपातळीवर नेत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ १८ फेब्रुवारीच्या रेल रोको आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत.

चांदूर रेल्वे शहरात हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने हा संकल्प जाहीर केला. रविवारी याप्रसंगीपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद ४० जवान व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात दगावलेल्या १५० शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिवसा किसान सभेचे महादेव गारपवार होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश निंबर्ते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मेंढे, आपचे विदर्भ संघटक मंत्री नितीन गवळी,

अ.भा. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास राऊत, राज्य किसान सभेचे अध्यक्ष विजय रोडगे, महादेव गारपवार यांनी विचार व्यक्त केले. राज्यस्तरीय सदस्य विनोद जोशी यांनी संचालन केले. कार्यक्रमाला शिवसेना तालुका उपप्रमुख गजानन बोबडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र वाहणे, मोरेश्वर राजुरकर, राजेंद्र कडुकार, रमेश सोळंके, यादव नारनवरे, देविदास वानखडे, नवीन खंदेडिया, गोविंद ढेंगे यांसह अनेकांची उपस्थिती होती.