शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पश्चिम विदर्भातील सात प्रकल्पांत सहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:44 PM

 पाणलोट क्षेत्रात पावसाची गरज : पाच प्रकल्पांना कोरड 

संदीप मानकर/अमरावती : पश्चिम विदर्भातील सात प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, त्यात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही प्रकल्पांना अद्यापही कोरड लागली आहे. ३ आॅगस्ट रोजी जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, ५०२ प्रकल्पांत सरासरी २३.६९ टक्के पाणीसाठा आहे.

काटेपूर्णा (जि. अकोला) या मोठ्या प्रकल्पात फक्त ३.४७ टक्के, पेनटाकळी (जि. बुलडाणा) प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे. 

मध्यम प्रकल्पांमध्ये अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, उमा व घुगंशी बॅरेज तसेच सोनल (जि. वाशिम), कोराडी (जि. बुलडाणा) मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के जलसाठा आहे. अडाण (जि. यवतमाळ) मध्यम प्रकल्प ५.४९ टक्के पाणीसाठा आहे. यंदा पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीसाठा साचला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

 दोन मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठाएकीकडे काही प्रकल्पांना कोरड लागली असताना सायखेडा (जि. यवतमाळ) व पलढग (जि. बुलडाणा) मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली आहे.