शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सम्मेद शिखरजी’साठी सकल जैन समाज एकवटला; पर्यटनस्थळाचा आदेश रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 10:46 IST

मूक मोर्चाद्वारे धडक; जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

अमरावती :झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाने पर्यटनस्थळाच्या यादीत समावेश केलेला आहे. त्यामुळे या तीर्थस्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी सकल जैन समाज एकवटला आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

सकल जैन बांधवांनी मागणीच्या अनुषंगाने काढलेल्या मूक मोर्चाने शासन-प्रशासनाचा लक्ष्यवेध केला. या मोर्चात पुरुषांसोबत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, झारखंडचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पर्यटनस्थळाच्या यादीतून या तीर्थक्षेत्राचे नाव वगळण्यात यावे

केंद्र सरकारने पर्यटनस्थळांच्या यादीत या पवित्र तीर्थक्षेत्राचा समावेश केल्याने या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल सुरू होतील. पर्यावरणाचेही नुकसान होईल व या पवित्र तीर्थस्थळाचे पावित्र्य धोक्यात येईल, अशी भावना जैन समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या यादीतून सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी सकल जैन समाजबांधवांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रJharkhandझारखंडAmravatiअमरावती