शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

२१ दिवसांत १६९ कोटी कसे खर्च करणार? मार्चअखेर निधी पूर्णपणे खर्च करण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:46 IST

डीपीसीचा ४७५ कोटींचा आराखडा : विविध यंत्रणेकडे वितरित झाले ३०५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन स्तरावरून येणाऱ्या विकासनिधीचे नियोजन जिल्हा स्तरावर केले जाते. वार्षिक आराखडा तयार करून योजनानिहाय हा निधी वितरित केला जातो. यासाठी ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भाग यातील कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. त्यानंतरच विकासाला गती मिळते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा जिल्हा नियोजन विभागाचा सुमारे ४७४ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत ३०५ कोटी रुपयांचा निधी विविध विभागांना योजनानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी मंजूर कामानुसार संबंधित यंत्रणांना वितरित केला जाईल. मंजूर कामे संबंधित यंत्रणाकडून केली जाणार आहेत. मार्च एडींगसाठी २१ दिवसांचा अवधी असल्याने उर्वरित निधी हा शंभर टक्के खर्च करण्याचे आवाहन आहे.

निधीचा उपयोग कशासाठी करणारडीपीसीमार्फत विविध यंत्रणाच्या मागणी प्रस्तावानुसार तरतूद केली जाते. यात सुचविलेल्या कामानुसार हा निधी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, ऊर्जा आदी कामांवर प्राधान्याने खर्च केला जाणार आहे.

मार्चअखेर निधी पूर्णपणे खर्च करण्याचे उद्दिष्टजिल्ह्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा डीपीसीचा आराखडा ४७४ कोटींचा होता. यापैकी आतापर्यंत ३०५ कोटी रुपयांचा निधी विविध यंत्रणाकडे वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी खर्चाच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजनानुसार प्रक्रिया सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणाकडून प्रक्रिया राबविली जात आहे.

आदिवासी उपाययोजनाआदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. यासाठी मंजूर असलेला निधी मुदतीत खर्च करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यानुसार निधीमुदतीत खर्च करण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती