शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अखेर परतवाड्याचे ‘जयस्तंभ’ धाराशायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:22 AM

शहरातील जुन्या जयस्तंभाला बुधवारी रात्री पाडण्यात आले. वाहतुकीसाठी आता महामार्गावर वर्तुळ तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनवीन सर्कल : वाहतूक झाली सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील जुन्या जयस्तंभाला बुधवारी रात्री पाडण्यात आले. वाहतुकीसाठी आता महामार्गावर वर्तुळ तयार करण्यात येणार आहे.परतवाडा शहरात स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या जयस्तंभामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने शहरातील मिल स्टॉप ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. परिणामी जुने जयस्तंभ रस्त्याच्या एका भागात आले होते. परिणामी वाहतुकीला अडथळा व अपघाताला आमंत्रण मिळत होते. शिवतीर्थावर २६ जानेवारी रोजी आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकपत्नी कमला अग्रवाल, वीरपत्नी वनमाला गेठे यांच्या हस्ते नवीन जयस्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यामुळे शहरात दोन जयस्तंभ झाले होते. बुधवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने जुने जयस्तंभ धाराशायी केले.चौफुलीवर वर्तुळपरतवाडा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या जयस्तंभ चौकातून अमरावती, इंदूर, अकोला, बैतुल, चिखलदरा, धारणीसह अचलपूर शहर व गुजरी बाजार या शहरातील बाजारपेठेकडे मार्ग जातो. येथून चार वेगवेगळे मार्ग जात असल्याने चौफुलीवरील जुन्या जयस्तंभाच्या जागी वर्तुळ तयार करण्यात येणार आहे. त्यावर वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी जागा ठेवण्यात येईल.