शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धामणगाव तालुक्यात ओलीत करताना शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:58 IST

रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली.

अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे मंगळवारी रात्री शेतात सिंचन करीत असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गजेंद्र आनंदराव भोंगे (५०) असे मृताचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्वत:च्या साडेपाच एकर शेतात कपाशीचे ओलित करीत होते. दरम्यान पाण्यातून संचारलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, नागपुरात अधिवेशनाला उपस्थित आमदार प्रताप अडसड यांना ही घटना माहिती पडताच त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. एकीकडे सोयाबीन, कपाशीची नापिकी झाली तरी भरपाई मिळाली नाही. त्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली. वीज मंडळ करीत असलेल्या दिवसाच्या भारनियमनाचा सदर शेतकरी बळी ठरला असून, शासनाने त्वरित आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आ. अडसड यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती