शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

धामणगाव तालुक्यात ओलीत करताना शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:58 IST

रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली.

अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे मंगळवारी रात्री शेतात सिंचन करीत असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गजेंद्र आनंदराव भोंगे (५०) असे मृताचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास स्वत:च्या साडेपाच एकर शेतात कपाशीचे ओलित करीत होते. दरम्यान पाण्यातून संचारलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी त्यांचा शेतात शोध घेतला असता, सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, नागपुरात अधिवेशनाला उपस्थित आमदार प्रताप अडसड यांना ही घटना माहिती पडताच त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. एकीकडे सोयाबीन, कपाशीची नापिकी झाली तरी भरपाई मिळाली नाही. त्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली. वीज मंडळ करीत असलेल्या दिवसाच्या भारनियमनाचा सदर शेतकरी बळी ठरला असून, शासनाने त्वरित आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आ. अडसड यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती