शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

तिवसाघाट येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

शेंदूरजनाघाट : दोन किलोमीटर अंतरावरील तिवसाघाट येथील प्रवास निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवासी ...

शेंदूरजनाघाट : दोन किलोमीटर अंतरावरील तिवसाघाट येथील प्रवास निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवासी निवारा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

तिवसाघाट हे वरूड ते मुलताई मार्गावर असून, वरूड-तिवसाघाट-शेंदूरजनाघाट येथे शेकडो प्रवासी, विद्यार्थी दररोज वरूड, शेंदूरजनाघाट येथे कामानिमित्त जातात. जुलै-आगस्ट महिन्यात संत्रा कलमांचा मोठा व्यापार होत असल्याने या मार्गाने वाहनांची वर्दळ असते. या सर्व प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागला. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या प्रवासी निवाऱ्याची अलीकडच्या काळात डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी नाइलाजाने नजीकच्या हॉटेलचा आश्रय घेतात. नवीन प्रवासी निवारा बांधून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी तिवसाघाट येथील नागरिक करीत आहेत.