शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वाहन दुरुस्तीच्या गॅरेजवर रोज निर्माण होतेय धोकादायक प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:28 IST

जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे.

ठळक मुद्देधूर ओकणारी वाहने ‘सैराट’। अधिकारी गप्प का?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे. मात्र, प्रदूषण वाढत असताना संबंधित यंत्रणेचे अधिकारी गप्प का, असा सवाल लाखो नागरिकांचा आहे.सायलन्ससरमधून प्रचंड धूर निघणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीदरम्यान मॅकेनिकल वाहनांचे एक्सिलेटर वाढवून वायूप्रदूषण करीत आहे. ही बाब ‘लोकमत’च्या कैमेºयात कैद झाली. बाजार समितीसमोर एका गॅरेजमध्ये एका दुचाकी वाहनातून पांढरा धूर निघत होता. त्यापासून नागरिकांना विविध गंभीर आजार होत आहेत. रॉकेल मिश्रित डिझेल इंधनाचा वापर होत असल्याने धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. भेसळयुक्त इंधनातून ‘स्लफर डाय-आॅक्साईड’ व ‘नायट्रोजन डाय आॅक्साईड’ सारखे घातक घटक हवत पसरून वायूप्रदूषण होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. बुधवारी सुध्दा दर्यापूर- अमरावती मार्गावर काळी-पिवळी वाहनातून काळा धूर सोडत राजरोसपणे प्रवासी वाहतुक करीत असल्याची बाब निदर्शनास आली. गाडगेनगर येथील उड्डाणपूल चढताना एका ट्रकचा काळा धूर निघत होता. शहरात काही कालबाह्य भंगार आॅटो धावत होते.आरटीओ घेत आहे ‘त्या’ वाहनाचा शोधश्री. गजानन वॉटर टँकर व क्रेन सर्व्हिसेस अमरावती असे टँकरवर लिहिलेले नंबर प्लॅटवर अस्पष्ट दिसणारा एमएच ८०३१ हा ट्रक काही दिवसांपूर्वी पंचवटी चौकात गेला तेव्हा त्यातून काळ धूर निघताना कॅमेºयात कैद झाला. या ट्रकचा फोटो व वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक त्या ट्रकचा शोध घेत आहे. कारवाईच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात धावतात साडेसात लाख वाहनेआरटीओंकडे नोंदणीकृत दुचाकी, चारचाकी, अवजड आदी ७ लाख ५२ हजार ६८५ वाहने आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंतची त्या वाहनाची नोंद असून, गेल्या तीन महिन्यांत आणखी हजारो वाहनांची नोंद झाली आहे. यात ट्रक व लॉरीस ९१७७ वाहनांचा समावेश आहे. टॅक्सी म्हणून वापरल्या जाणाºया वाहनांची संख्या १८२१ आहेत. सर्वाधिक ६ लाख १८ हजार ९२३ दुचाकी वाहने जिल्ह्यात धावतात. यात हजारो वाहने कालबाह्य झाल्या आहेत. या वाहनांत भेसळ इंधनाचा वापर होत आहे. अशा वाहनचालकांवर मंडळाने कारवाईचा बडगा उगारायला हवा.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण