शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

ढगाळ वातावरण तुरीला बाधक, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:08 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी १ लाख १० हजार ७०० हेक्टरमध्ये तुरीचे पीक आहे. पेरणीच्या काळात जरी पावसाची तूट राहिली तरी अधूनमधून आलेला पाऊस तुरीच्या वाढीसाठी पोषक ठरला. मागील महिन्यातील अवकाळीने सोयाबीनचे नुकसान झाले, मात्र हा पाऊस तुरीसाठी पोषक ठरला. आता तुरीचे पीक बहरावर, तर काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना दोन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण तुरीला घातक आहे. अशा वातावरणात तुरीवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे घाटेअळी/हिरवी अमेरीकन अळी/बोंड अळी ( हेलिकोव्हर्पा) असे सामायिक नाव आहे. कोरड्या, उष्ण व दमट वातावरणात अळींचा जास्त प्रादुर्भाव होतो. पीक कळ्या, फुलांवर आल्यापासून शेंगा पोखरणाºया अळींचा मादी पतंग मोठ्या प्रमाणावर अळी घालण्यास सुरुवात करतो. तुरीचे सर्वाधिक नुकसान या अळीमुळे होते. लहान अळी सुरुवातीला कोवळी पाने खाते. फुलोर आल्यावर कळी व फुलांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. नंतर अळ्या शेंगेतील कोवळे दाणे खातात. अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहते. एक अळी साधारणपणे २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. त्यामुळे उत्पादनात दीड क्विंटलपर्यतची कमी येते. यामुळे तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.जिल्ह्यातील हवामानाची सद्यस्थितीजिल्ह्यात १४ नोव्हेंबरपर्यंत धुक्यासह १४ ते १५ अंश सेल्सिअस तापमान राहील. त्यानंतर हिमालयात बर्फवृष्टी होणार आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही तापमानात घट होईल. आकाश अंशत: ढगाळ राहण्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.हे व्यवस्थापनही महत्त्वाचेपहिल्या फवारणीला विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास क्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही ) २ मिलि फवारावे. सर्वेक्षणासाठी हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. पक्ष्यांना बसण्यासठी मचान, इंग्रजी टी आकाराचे पक्षिथांबे प्रतिहेक्टर ५० ते ६० उभारावे. शेताच्या बांधावरील अळ्यांचे पर्यायी खाद्य कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावे.असे करावे व्यवस्थापनपहिली फवारणी- पिकास कळी,फुले येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा कडुनिंबयुक्त कीटकनाशक अ‍ॅक्झाडिरेक्टीन ०.००३ टक्के ( ३००पीपीएम) ५ मिलिदुसरी फवारणी : पीक ५० टक्के फुलोºयावर असताना एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मिलि किंवा बॅसीलस थुरीन्जीएन्सीस २ ग्रॅमतिसरी फवारणी : दुसºया फवारणीनंतर १५ दिवसांनी इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) किंंवा क्लोरअ‍ॅन्ट्रानिलीप्रोल ( १८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिलि