शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

इयत्ता सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: April 6, 2017 00:07 IST

कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, ...

निर्णय : येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणीअमरावती : कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, यासाठी नव्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने जोरदार तयारी चालविली असून हा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे.सध्या शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू आहे. उन्हाळी सुट्या लागण्यास अवकाश असला तरी सन २०१७-१८ म्हणजे आगामी सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. सन २०१८-१९ या वर्षांमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमातही बदल होण्याचे संकेत आहेत. नव्या अभ्यासक्रमात ‘आयसीटी’ विषयांचा अंतर्भाव असेल. सरत्या शैक्षणिक वर्षात परीक्षांची धामधूम असली तरी शैक्षणिक जगतात अभ्यासक्रम बदलाचे वारे वाहू लागले आहेत.इयत्ता सातवी व नववीच्या सुधारित अभ्यासक्रमात येत्या शैक्षणिक सत्रापासून मोठा बदल दिसेल. अभ्यासक्रमातील बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विविध विषयांचे तज्ज्ञ त्यासाठी नेमण्यात आले आहेत. इयत्ता सातवी व नववीच्या नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली असून पुस्तकांच्या समीक्षणाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम ‘ज्ञानरचनावादा’वर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना कृतीशील अभ्यासक्रम शिकविला जाईल. नव्या अभ्यासक्रमात एखादा विषय समजावून सांगायचा असेल तर तो कृतीतून सांगवा लागणार आहे.