शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

बच्चू कडू मागण्यांवर ठाम; तिसऱ्या दिवशी मुंडण, जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:03 IST

Amravati : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/चांदूर बाजार (अमरावती) : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्यांचीच ओळख मिटविण्याचे मोठे षडयंत्र सरकारकडून रचण्यात येत आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी त्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू आहे. 

शेतकरी असंघटित असल्याचा फायदा सरकार घेत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी संकटांना बळी पडून किंवा जीवनात हार मानून मरण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लढाईत जिवाची बाजी लावून संघर्ष करावा. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. उपोषणस्थळी त्यांच्यासह एकूण ५० जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.

गुरुवारी चक्काजामशासनाने ११ जूनपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही, तर नागपूर-अमरावती महामार्गावर शेळ्या-मेंढ्या उभ्या करून चक्काजाम करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती