शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बच्चू कडू मागण्यांवर ठाम; तिसऱ्या दिवशी मुंडण, जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:03 IST

Amravati : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/चांदूर बाजार (अमरावती) : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्यांचीच ओळख मिटविण्याचे मोठे षडयंत्र सरकारकडून रचण्यात येत आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग बांधवांच्या विविध १७ मागण्यांसाठी त्यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर आंदोलन सुरू आहे. 

शेतकरी असंघटित असल्याचा फायदा सरकार घेत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी संकटांना बळी पडून किंवा जीवनात हार मानून मरण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लढाईत जिवाची बाजी लावून संघर्ष करावा. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. उपोषणस्थळी त्यांच्यासह एकूण ५० जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.

गुरुवारी चक्काजामशासनाने ११ जूनपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही, तर नागपूर-अमरावती महामार्गावर शेळ्या-मेंढ्या उभ्या करून चक्काजाम करण्याचा इशारा मेंढपाळ संघटनेने दिला आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती