शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 20:50 IST

Amravati news कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा परिणामलॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्या रिकाम्याच

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी २७ एप्रिल ते १० मे अशी १४ दिवस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे.

मुंबई मार्गे ये-जा करण्यासाठी पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली आणि एरवी नियमित हाऊसफुल्ल धावणारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस कोरोना संसर्गामुळे १५ दिवसांपासून रिकामी धावत आहे. कडक लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी मुंबईचा प्रवास कमी केला आहे. त्यामुळे या गाडीच्या आरक्षणाची मागणी मंदावली. दररोज निम्मे बर्थ रिकामे घेऊन मुंबई एक्स्प्रेस धावत होती. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा मुंबई एक्स्प्रेसचा कारभार सुरू असल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागाने या रेल्वेला १४ दिवस ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले आहे. परिणामी मे महिन्यातील आरक्षणाचे रिफंड मिळणार आहे. सोमवारी मुंबई एक्स्प्रेसमध्ये १३५० पैकी ७४१ आरक्षित तिकिटांवर प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे