शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक

By गणेश वासनिक | Updated: December 28, 2024 09:17 IST

एकूण ५४  हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे. 

अमरावती : राज्यातील वनक्षेत्राला दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात आगी लागल्यामुळे वन्यजीव, वनांची मोठी हानी झाली आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, राज्यात १६ टक्के  वनक्षेत्राची नोंद आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्रातील आगी लागतात. त्याची कागदोपत्री नोंद झाल्यावर पुढे कृती होताना  दिसून येत नाही. २०२२ ते २०२४ या कालावधीत जलद आगीमुळे २ टक्के वनक्षेत्र जळाले. गंभीर आगीमध्ये १२.५७  टक्के वनक्षेत्र राख झाले. एकूण ५४  हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे. 

राज्यात जंगलांना आगी लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. सचिव स्तरावर आढावा घेऊन आगीसंदर्भात गत दोन वर्षांत वन विभागाने केलेली कृती तपासली जाईल. तसेच आगीवर नियंत्रणासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर केला जाईल - गणेश नाईक, वनमंत्री  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGanesh Naikगणेश नाईक