शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:58 IST

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच ...

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याचे प्रतिबिंत होत असल्याचे शरसंधान साधताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू च ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी अकोला येथे दिला.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=352792872134938&id=207146509854277

शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ आॅक्टोबर रोजी दुसºया ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा, आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते घनश्याम तिवारी,गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा,आपच्या प्रिति मेनन,स्वराज्य सेनेच अब्दूल फारू ख यांची प्रमुख उपस्थिती होती.सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जिवनात थापडे, ठंगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते,ज्या मागण्या सहज मान्य करण्या सारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकºयांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे.आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली.या लढयात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तत्पर - शत्रुघ्न सिन्हाशत्रुघ्न सिन्हा यांनी ‘खामोश’ या त्यांच्या विख्यात डॉयलागने भाषणाला सुरू वात करताना देशातील ५१ टक्के शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आपण तत्पर असल्याचे अधोरेखित केले. मी या प्रातांत नवखा असलो तरी आपल्या सर्वांचे पूर्वत शेतकरीच होते.म्हणूनच मी येथे आलो आहे. या देशातील शेती समृध्द होती.पण अलिकडे शेती लयास गेली आहे. त्याला कारणीभूत येथील व्यवस्था आहे. चांगली कसदार,उपजावू जमिन या व्यवस्थेने कवडीमोल दरात धनधागंड्याच्या घशात घातली आहे.जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्याऐवजी येथील वर्तमान व्यवस्था तोडा फोडा आणि राज्य कराचे राजकारण करीत असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले. आमचा लढा आता शेतकºयांच्या मागण्यासाठी असेल असेही त्यांनी सुचित केले. खा. सिंह यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे वाभाडे काढले. बेरोजगारी, शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार जर भजे तळायला लावत असेल तर यापेक्षा मोठी शोकातिंका कोणती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.नरें्रद्र मोदी हे सेल्समन असून, कर वाढवून त्यांनी सर्वांनाच वेठीस धरले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाYashwant Sinhaयशवंत सिन्हाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचAAPआप