शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यामुळे गहू, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची झीज भरून काढण्यासाठी तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली. सद्य:स्थितीत ही पिके बहरली असून, फूलधारणा अवस्थेत आहेत; मात्र ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या दाट धुक्यामुळे फूलगळती होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)

भुईमूग पिकाला सिंचनाची चिंता!

बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करीत पीक नष्ट केले. सिंचनाची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करणे सुुरू केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यात अंदाजे २५ ते ३० वर्षांनंतर भुईमुगाचे सर्वाधिक क्षेत्र या वर्षी असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. ऐन शेंग धारणेच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.