शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 19:50 IST

वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरब्बी हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी उलटला७ डिसेंबरपर्यंत धरणाच्या कालव्यात पाणी सोडा - शेतकर्‍यांची मागणीतेल्हारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला जलसमाधीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी अदमपूर (अकोला): वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. वाडी अदमपूर येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात रब्बी पिक हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी होवून गेला. परंतु पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन अद्यापपर्यंत वान धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने रब्बी पिक हरभरा धोक्यात आले आहे. हरभरा पिक फुलोरावर आल्याने पाण्याची आवश्यकता आहे. वान धरणाच्या कालव्याला ७ तारखेपर्यंत पाणी न आल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा निवेदनाद्वारे वाडी अदमपूर येथील शेतकरी शरद वाघ, विष्णु वाघ, गोविंद अवचार, अनंत तळोकार, योगेश तिव्हाणे, विठ्ठल तिव्हाणे, सिद्धेश्‍वर तिव्हाणे, विष्णु शेळके, रविंद्र घोराळ, प्रविण शर्मा, दिलीप तिव्हाणे, सुरेंद्र भोंगळ, संजय राठी, सचिन धोटे, अनील खारोडे, गोपाल भाकरे, विनोद भोंगळ, संजय तिव्हाणे, गजानन निर्मल आदी शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे तेल्हारा तहसिलदारांकडे मागणी केली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराAkola Ruralअकोला ग्रामीण