शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 19:50 IST

वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरब्बी हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी उलटला७ डिसेंबरपर्यंत धरणाच्या कालव्यात पाणी सोडा - शेतकर्‍यांची मागणीतेल्हारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला जलसमाधीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी अदमपूर (अकोला): वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. वाडी अदमपूर येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात रब्बी पिक हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी होवून गेला. परंतु पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन अद्यापपर्यंत वान धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने रब्बी पिक हरभरा धोक्यात आले आहे. हरभरा पिक फुलोरावर आल्याने पाण्याची आवश्यकता आहे. वान धरणाच्या कालव्याला ७ तारखेपर्यंत पाणी न आल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा निवेदनाद्वारे वाडी अदमपूर येथील शेतकरी शरद वाघ, विष्णु वाघ, गोविंद अवचार, अनंत तळोकार, योगेश तिव्हाणे, विठ्ठल तिव्हाणे, सिद्धेश्‍वर तिव्हाणे, विष्णु शेळके, रविंद्र घोराळ, प्रविण शर्मा, दिलीप तिव्हाणे, सुरेंद्र भोंगळ, संजय राठी, सचिन धोटे, अनील खारोडे, गोपाल भाकरे, विनोद भोंगळ, संजय तिव्हाणे, गजानन निर्मल आदी शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे तेल्हारा तहसिलदारांकडे मागणी केली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराAkola Ruralअकोला ग्रामीण