शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:56 PM

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर इत्यादी सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. चार शासकीय व २४ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, संबंधित २८ गावांतील ६७ हजार ३९० ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. गावांत टँकर पोहोचल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची टँकरवर गर्दी होत आहे.टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका            गावेअकोला            ६बार्शीटाकळी      ५अकोट                ३बाळापूर             ५पातूर                 ८मूर्तिजापूर            १.................................एकूण                  २८

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई