शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वऱ्हाडातील आठ प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:24 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. फळ झाडे, पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू मिळून ५०२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत २ मे रोजी केवळ १५.५१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पाच जिल्ह्यात ९ मोठे प्रकल्प असून, २४ मध्यम तर ४६९ लघू प्रकल्प आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. या जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा प्रकल्पात केवळ ८.८३ टक्केच साठा शिल्लक आहे. मस व कोराडी मध्यम प्रकल्प शून्य टक्के, तोरणा प्रकल्पात ०.२५ टक्के, ज्ञानगंगा ८.३४, पलढग ११.१९, मन १६.४८ तर उतावळी प्रकल्पात २१.३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १५.५८ टक्के आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने या साठ्यात वेगाने घट होत आहे. निर्गुणा मध्यम प्रकल्प व घुंगशी बॅरेजमध्ये शून्य टक्के साठा असून, उमा ४.२०, मोर्णा प्रकल्पात ११.६३ तर वान प्रकल्पात ३६.३९ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात शून्य टक्के, अडाण १४.०१ तर एकबुर्जी प्रकल्पात १४.७० टक्केच साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोठ्या प्रकल्पात यावर्षी आजमितीस १७.८१ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस मोठ्या प्रकल्पात २७.५०, अरुणावती १४.२२ तर बेंबळा प्रकल्पात २२.७३ टक्के जलसाठा आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणwater scarcityपाणी टंचाई