शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

वऱ्हाडातील आठ प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:24 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. फळ झाडे, पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू मिळून ५०२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत २ मे रोजी केवळ १५.५१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पाच जिल्ह्यात ९ मोठे प्रकल्प असून, २४ मध्यम तर ४६९ लघू प्रकल्प आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. या जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा प्रकल्पात केवळ ८.८३ टक्केच साठा शिल्लक आहे. मस व कोराडी मध्यम प्रकल्प शून्य टक्के, तोरणा प्रकल्पात ०.२५ टक्के, ज्ञानगंगा ८.३४, पलढग ११.१९, मन १६.४८ तर उतावळी प्रकल्पात २१.३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १५.५८ टक्के आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने या साठ्यात वेगाने घट होत आहे. निर्गुणा मध्यम प्रकल्प व घुंगशी बॅरेजमध्ये शून्य टक्के साठा असून, उमा ४.२०, मोर्णा प्रकल्पात ११.६३ तर वान प्रकल्पात ३६.३९ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात शून्य टक्के, अडाण १४.०१ तर एकबुर्जी प्रकल्पात १४.७० टक्केच साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोठ्या प्रकल्पात यावर्षी आजमितीस १७.८१ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस मोठ्या प्रकल्पात २७.५०, अरुणावती १४.२२ तर बेंबळा प्रकल्पात २२.७३ टक्के जलसाठा आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणwater scarcityपाणी टंचाई