शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

वानचे पाणी पेटले; अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:13 PM

बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

अकोट/तेल्हारा: अकोट मतदार संघातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या धरणाचे पाणी अकोला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना करीता देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करतात १० सप्टेंबर रोजी अकोट मतदारसंघ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला तेल्हारा व अकोट तालुक्यातील व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. अकोट व तेल्हारा तालुका व शहरांमध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात येत आहे.

अकोला बुलढाणा अमरावती सीमेवर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाणी अकोला करीता शासनाने आरक्षित केल्यामुळे तालुक्यात सिचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला तो निर्णय रद्द करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर सर्वपक्षीय मतदारसंघ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. बंदमध्ये अकोट शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली होती या बंदमधून आरोग्य सेवा वगळण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक सुरू होती. बंद दरम्यान विविध पक्षाच्या व संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरात फिरून व्यापारी वर्गाच्या आभार मानले. हा बंद शांततेत पार पडला. बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधव व विविध राजकिय पक्षाचे ,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.

तेल्हारा तालुका व शहरातही उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :akotअकोटTelharaतेल्हाराAkolaअकोला