शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

दोन लाख शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 5:28 PM

अकोला : जिल्ह्यात पाच तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात पाच तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत.पावसातील खंड, भूजल पातळी व जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली. या पृष्ठभूमीवर ३१ आॅक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या पाचही तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडले आहेत. त्यामध्ये दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांतील कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांचा समावेश आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यात पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!तालुका क्षेत्र (हेक्टर)अकोला ८६६२३बार्शीटाकळी ५१५६२तेल्हारा ५३०३६बाळापूर ६०५९१मूर्तिजापूर ६५४७२...............................................एकूण ३१७२८४तालुकानिहाय असे आहेत दुष्काळग्रस्त शेतकरी!तालुका कोरडवाहू बागायतीअकोला ६२७२७ ३००३बार्शीटाकळी ३५५५३ ५०९३तेल्हारा १४७०५ १२७८५बाळापूर २०३०८ १९२०मूर्तिजापूर ३८६८०....................................................एकूण १७१९७३ २२८०१उपाययोजना जाहीर; आता मदतीकडे लक्ष!दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजना शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळबाधित शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी आर्थिक मदतीची घोषणा अद्याप शासनामार्फत करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत शासनाकडून केव्हा जाहीर होणार, याकडे आता दुष्काळग्रस्त शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती