शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

स्वच्छतेसाठी शिरपूर ग्रामपंचायत सरसावली; गावभरात ठेवणार कचरापेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 3:50 PM

कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): जैनांची काशी आणि प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या शिरपूरला स्वच्छ ग्राम बनविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सरसावले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाय केले जात असतानाच रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.शिरपूर जैन ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहेच शिवाय प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि जैनांची काशी म्हणूनही देशभरात ओळखले जाणारे गावही आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे देशभरातील लाखो भाविकांचे येथे आवागमन सुरू असते. आता या तीर्थक्षेत्राचा आमुलाग्र विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत असून, देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथे कायम स्वच्छता राहावी म्हणून ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावभरात प्लास्टिकच्या कचरा पेट्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार पेठ, व्यापारी लाईन, धार्मिक स्थळे आदि ठिकाणी ५७ कचरापेट्या ग्रामपंचायतच्यावतीने ठेवल्या जाणार आहेत. ओला कचरा, सुका कचºयाचे स्वतंत्र संकलनगावात केवळ कचरापेट्या ठेवून स्वच्छता राखणे हाच ग्रामपंचायतचा उद्देश नसून, कचºयाची योग्य विल्हेवाट लावता यावी, कचरा विलगीकरणात अडथळा येऊ नये, तसेच भावी काळात कचरा प्रक्रियाही राबविता यावी म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या कचरापेट्या ग्रामपंचायत ठिकठिकाणी ठेवणार आहे. यामुळे आपसूकच कचरा विलगीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन