शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

वऱ्हाडात ४५ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 6:07 PM

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. राज्यातील चित्र असेच आहे. राज्यात आतापर्यंत ५ लाख हेक्टरपर्यंतच रब्बीतील कडधान्याची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे अर्धेच क्षेत्र आहे.राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम,यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४६ हजार ७६४ हेक्टर आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ २ लाख ८८ हजार ३६१ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात २ लाख ५० हजार २५४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. राज्यात राज्यातही हेच चित्र आहे.यावर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीत पूरेसा ओलावा नाही,बहुतांश ठिकाणी जमिनाला आतापासूनच भेगा पडल्या आहेत परिणामी रब्बी पेरणीवर परिणाम झाला आहे. वºहाडात आतापर्यंत ८० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती तथापि यावर्षी ५५ टक्के रब्बीचे क्षेत्र पेरणीविना आहे. दरम्यान, जेथे संरक्षीत ओलीताची सोय आहे तेथील शेतकऱ्यांनी रब्बी गहू,हरभरा पेरणी केली आहे. जेथे ओलीताची व्यवस्था नाही तेथील शेतकºयांनी धाडस करू न रब्बी पेरणी केली पण ओलावा नसल्याने बºयाच ठिकाणी हरभºयावर परिणाम झाला आहे.राज्यात मागच्या २ नोव्हेंबरपर्यंत १३ टक्के पेरणी झाली होती.पेरण्यांची गती संथ असल्याने आतापर्यंत यात तेवढी गती आली नसल्याने यावर्षी रब्बीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी राज्यात आतापर्यंत १० लाख हेक्टरवर रब्बीतील कडधान्य पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी हे क्षेत्र अर्धेच आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी