शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

शहिदांच्या बलिदानाचा भाजपाकडून राजकारणासाठी होत असलेला वापर दुर्दैवी- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:12 AM

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली आहे.

अकोला- भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहीद जवानांच्या बलिदानाचा भाजपा राजकारणासाठी वापर करत असल्याचं दुर्दैवी आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात 12 सर्जिकल स्ट्राइक केले, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. त्यांनी त्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्यावेत, कुठे केलेत आणि कधी केलेत हेही सांगावे, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.भाजपाने राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून आम्ही तीन सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा केला. राजनाथ सिंह यांनी उरलेले दोन सर्जिकल स्ट्राइक कुठे केलेत तेसुद्धा जनतेला सांगावे, सर्जिकल स्ट्राइकच्या नावावर देशभरात राजकारण सुरू आहे, असे राजकारण होऊ नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही काँग्रेस आणि भाजपा दुर्दैवाने, असे राजकारण करत असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. विदर्भातील सर्व मतदारसंघांची निवडणूक एकत्रित पहिल्या टप्प्यात घ्यावी, असं निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९