अकाेला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना व ‘स्वच्छ भारत’अभियानअंतर्गत शहरात ४५ काेटी रुपयांतून उभारल्या जाणाऱ्या घनकचरा प्रकल्पासाठी तयार ... ...
काेराेनामुळे व्यवसायावर परिणाम फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात वाढल्याचे समाेर आले आहे. यादरम्यान, शासनाने कडक निर्बंध लागू केले. ... ...
पावसामुळे नाले तुडुंब भरतात. त्यात कचरा, घाण असल्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या दृष्टीने नगरपालिका प्रशासन मान्सूनपूर्व नालेसफाई करते. ... ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतरस्ता बंद होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. ... ...
सकाळी लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत सुरू असताना शहर काँग्रेसचा अध्यक्ष दिनेश दुबे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. लसीकरणाच्या कारणावरून उपस्थित डॉ. ... ...