महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...
नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, हल्ल्यामध्ये सहा नव्हे तर ८ ते ९ लोकांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहेत. ...
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये मात्र पावसाचे चित्र निराशाजनकच आहे. ...