उरीवर झालेल्या भ्याड हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेने अकोला आणि बुलडाण्यात पाकिस्तान विरुद्ध अंदालन केलं. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले. ...
गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात ...