पातूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत पातूर तालुक्यातील उमरा येथे गावकऱ्यांनी लोकसहभागातून १४६१ घनमीटर शेततळे खोदले. यामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे. ...
अकोट : येत्या शैक्षणिक सत्रात नगर परिषद प्राथमिक शाळांंना जोडून पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ...
खेट्री- भुईमुगाचा पेरा जास्त आहे; परंतु विहिरी आटल्या, कृषी मार्गदर्शन नाही व विविध रोगांमुळे भुईमुगाचे पीक करपल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. ...
तेल्हारा- तूर खरेदी केंद्राच्या कारभाराची चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३ मे रोजी निवेदनाद्वारे केली. ...
अकोला : यावर्षी पावसाळा वेळेवर आणि मुबलक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांपुढे अनंत आर्थिक अडचनी असताना त्यांनी शेतमशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. ...