मूर्तिजापूर: येथून जवळच असलेल्या सिरसो (मूर्तिजापूर) तपे हनुमान मंदिरानजीकच्या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत ३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता आग लागली. या आगीत ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक झाल्यात. ...
तेल्हारा : एकीकडे शासन नागरिकांना मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याकरिता निरनिराळ्या योजना राबविते. या योजना राबवण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी सहानुभूतीपूर्वक वागणूक देत नसल्याचा अनुभव स्टेट बँकेच्या तेल्हारा शाखेत एका दाम्पत्याला आला. ...
आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरले ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला. ...
अकोला : गत वर्षभरात डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांनी तोंड वर काढले नसले, तरी स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने मात्र अकोलेकरांना चांगलेच हैराण करून सोडले. ...
अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूं ...
अकोला : शहरी भागात प्रामुख्याने अस्वच्छता, कचर्याचे साचलेले ढीग, अतिक्रमणाची समस्या दिसून येते. या सर्व समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे यावर प्रभावी उपाययोजना करून अकोलेकरांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहराचा विका ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामु ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत ...