शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:50 IST

अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.

अकोला : असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांचे निदान करून त्यांचा संपूर्ण उपचार व्हावा, या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पॉपुलेशन बेस सर्व्हे सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे; मात्र दुसºया टप्प्यात अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.राज्यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांचे वेळीच निदान होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळावा, यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत वर्षभरापासून राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर रुग्णांची तपासणी करून, असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात येत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक या सारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या रुग्णांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत एएनएम परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे. रुग्णावर झालेल्या संपूर्ण उपचाराची नोंद केंद्रीकृत आणि आॅनलाइन व्हावी, या उद्देशाने पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत टॅबचा उपयोग करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विभागातील अमरावती आणि वाशिमसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची नोंद टॅबवर करण्यात आली होती; मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही टॅब उपलब्ध न झाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच होत आहे.कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची महत्त्वाची भूमिकाया उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात कम्युनिटी हेल्थ आॅफिसरचे पद भरण्यात आले आहेत. बीएमएस डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आशा आणि एएनएम रुग्णांची नोंद ठेवणार आहेत. यासाठी त्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्यावरच असंसर्गजन्य आजारांचे निदान व रुग्णांच्या सर्वांगीण उपचाराची जबाबदारी राहणार आहे.जिल्ह्यात पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. उपक्रमांतर्गत ‘एएनएम’कडे टॅब दिला जाणार आहे. रुग्णाच्या संपूर्ण उपचारापर्यंतची माहिती त्यामध्ये अद्ययावत केली जाणार आहे. यापूर्वी हा उपक्रम राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य