शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आदीशक्ती अंबाबाईचे आगमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 8:49 PM

Navratri Festival in Akola शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.

ठळक मुद्दे कोरोनाच्या सावटातही भाविकांचा उत्साह कायम : भव्य देखाव्यांना फाटा

अकोला : यंदाच्या सर्वच सण-उत्सवांप्रमाणे नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट असून, शनिवार १७ सप्टेंबर रोजी आदीशक्ती अंबाबाईचे थाटात आगमण झाले. कोरोना संसर्गामुळे यंदा हा उत्सव अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता साजरा होणार असला, तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे. यंदा मंडळांचे संख्या घटली असली, तरी शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.अकोल्यात दुर्गोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे या उत्साहावर विरजण पडले. दरवर्षी दुर्गोत्सवानिमित्त दांडीया, गरबा, विविध आकर्षक आणि भव्यदीव्य देखावे साकारले जातात. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. मात्र भक्तांमध्ये उत्साह कायम आहे. ना वाद्याचा गजर, ना गुलालाची उधळ, ना आतिषबाजी, अशा स्थितीत शनिवारी दुगार्मातेचे आगमन झाले. मातेसाठी दुर्गोत्सव मंडळांनी सकाळपासूनच तयारी केली होती. ट्रक, ट्रॉली, टेम्पो, आॅटोरिक्षांमधून मातेची मूर्ती आणण्यात आली. भाविकांनी अत्यंत शांततामय वातावरणात आणि फिजीकल डिस्टन्स पाळून मातेची विधीवत स्थापना केली. पुढील नऊ दिवस शहरात मंगलमय वातावरण कायम आहे. दांडीया, गरबा, भव्यदिव्य देखावे नसले तरी भक्तांची मातेवरील अतुट श्रद्धा मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNavratriनवरात्री