शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:48 IST

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.

- राजेश शेगोकारअकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेकाँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या विजयाची समीकरणे बिघडविली. यापासून धडा घेत आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वंचितला सोबत घेण्याबाबत दबाव वाढत आहे. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांना असलेला विरोध पाहता काँग्रेस व वंचितने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीमधील मित्रपक्ष स्वबळावर लढले होते. पश्चिम वºहाडात काँग्रेसने तीन जागा, भारिप-बमसंने एक जागा जिंकून आपले अस्तित्व टिकविले; मात्र राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, पंधरा मतदारसंघांपैकी केवळ अकोला पश्चिम या एकमेव मतदारसंघात राष्टÑवादीने दुसºया क्रमांकाची मते घेतली. इतर एकाही मतदारसंघात राष्टÑवादीला दुसरा क्रमांकही घेता आलेला नाही. ज्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आहे, तिथे भारिप-बमसं तिसºया क्रमांकावर असून, दोघांच्या मतांमध्ये दोन हजारांचेच अंतर आहे. भारिप-बमसंने सर्वच मतदारसंघांत चांगली मते घेतली असल्याने भारिप व काँग्रेसची ताकद एकत्र आणण्याबाबत पदाधिकाºयांचा दबाव वाढता आहे. असे झाल्यास राष्टÑवादी काँग्रेसच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी