शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पारंपरिक शेतीसोबतच जोडधंद्यांकडे शेतकऱ्यांचा कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST

आगरसह परिसरातील अनेक गावातील शेती खारपाणपट्ट्यात असल्याने शेतकरी कपाशी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची लागवड करतो. मागील चार, ...

आगरसह परिसरातील अनेक गावातील शेती खारपाणपट्ट्यात असल्याने शेतकरी कपाशी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची लागवड करतो. मागील चार, पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीमुळे आणि वन्य प्राण्यांच्या धुडगूसामुळे सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कोणत्याही पिकाचे उत्पन्न हाती लागत नाही. अशातच कृषी विभाग यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने शेतकरी योजनांकडे आकर्षित होत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गट शेती करण्याचा संकल्प करून कृषी विभागामार्फत कुक्कुपालन तर काही शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात शेततलाव व वीज पुरवठा घेऊन माजी सरपंच सतीश काळणे यांनी रेशीम उद्योगासाठी शेतात तुती लागवड करून रेशीम कोषाचे उत्पन्न घेतले आहे. रवींद्र दयाराम काळणे, दयाराम महादेव काळणे, कविता कुकडे यांनी कुक्कुटपालनाकरिता टिन शेड उभारून व्यवसाय सुरू केला आहे. या शेतकऱ्यांचा प्रयोग परिसरात यशस्वी ठरत असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच जोडधंद्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

फोटाे: