शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी संघटनेने केले खासदारांच्या घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:08 IST

शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.

अकोला : केंद्र शासनाने टाकलेली कांद्यावरील निर्यात बंदी कायम स्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवा, अन्यथा या बंदीमुळे शेतकºयांच्या संसाराची राखरांगोळी होईल, असा इशारा देण्यासाठी शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतून वगळला आहे. नवीन कायद्यानुसार, शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे; मात्र गेल्या सहा महिन्यांनंतर आता कांद्याला चांगले भाव आले असतानाच केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकन्यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या प्रपंच्याची राखरांगोळी करणारा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला. शेतकºयांच्या व्यथा केंद्रीय व्यापार मंत्री पीयुष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर आंदोलन करताना संघटनेच्या पदाधिकाºयांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. खासदार धोत्रे यांच्या चिरंजिवांनी पदाधिकाºयांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे, सतीश देशमुख, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, डॉ.नीलेश पाटील, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौठकर, शंकर कंवर, शरद सरोदे उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाagitationआंदोलनFarmerशेतकरीSanjay Dhotreसंजय धोत्रे