शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतमालाचे वेळेवर मिळत नाहीत दाम; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 4:16 PM

अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. घरात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, तसेच बाजारात शेतमाल विकल्यानंतर अडत्यांकडून पंधरा दिवसांनंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देण्यात येतात. विकलेल्या शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासह मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, शेतीची कामे इत्यादी प्रकारच्या शेतकºयांच्या व्यवहारावर परिणाम होत आहे.शेतकºयांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, गरज भागविण्यासाठी बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनी अडत्यांकडून शेतकºयांना शेतमालाचे पैसे दिले जातात. शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-मनोज तायडे,शेतकरी जागर मंच.बाजारात असे आहेत शेतमालाचे दर!सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये, तूर प्रतिक्विंटल ४६०० ते ५००० रुपये, कापूस प्रतिक्विंटल ५२०० ते ५५०० रुपये, सोयाबीन प्रतिक्विंटल ३४०० ते ३६०० रुपये, मूग प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये असे शेतमालाचे दर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी