शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

चाऱ्याअभावी शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू; चारा छावण्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 2:53 PM

गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

अकोला: दुष्काळग्रस्त तेल्हारा तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध नाही. मृग नक्षत्रातही पाऊस न पडल्याने चारा उगवलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील करी रूपागड, भिली, चित्तलवाडी, धोंडाआखर या गावांमध्ये आतापर्यंत ५० पेक्षाही अधिक शेळ््या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनाही समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त आहे. तसेच उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात मृग आटोपला तरीही पाऊस पडला नाही. त्यामुळे चाराही उगवलेला नाही. त्यातच या भागातील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेळ््या-मेंढ्या आहेत. या जनावरांना गावलगत चारा उपलब्ध नाही. तर काही भाग व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दाखवून डोंगरात चराईबंदी आहे. या दुहेरी अडचणीत पशुपालक अडकले आहेत. ऐन पावसाळ््यात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा त्याअभावी मृत्यू होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून चारपैकी कोणत्याही गावात चारा छावणी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी १८ जून रोजीच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली; मात्र अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाºयाकडे धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ बोदर करंडे, सोनाजी पिसाळ, सोनाजी महारनर, छोडू महारनर, चवळीराम करंडे, दशरथ करंडे, नाना पिसाळ, विठ्ठल मार्कंड, तानू मार्कंड, नाना चांडे, मरकू कुरडकर, चैत्रा फडगर, गुलाब भोदे उपस्थित होते.- जिल्हा परिषदेचा प्रस्तावच नाहीविशेष म्हणजे, या भागात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. तो मंजूरही आहे. त्या ठरावानुसारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अद्यापही जिल्हाधिकारी, शासनाकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची ही समस्या ‘जैसे थे’ आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय