शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

पीक विम्याची तुटपुंजी मदत; शेतकऱ्यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

By रवी दामोदर | Updated: July 5, 2024 18:17 IST

अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे ...

अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि.५ जूलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची टक्केवारी न टाकता केवळ पंचनामा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे. आता नुकसानाची भरपाई म्हणून केवळ तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. कुठलेही नियम व निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यात २५ ते ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, त्यांचे नुकसान ग्राह्य धरून तत्काळ मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, संजय सोनोने, नीतीन गावंडे, गणेश ढोरे, राहूल गुल्हाणे, अशोक गुल्हाणे, हर्षद गावंडे, गोपाल पाठक, जीतेंद्र बोबडे, प्रवीण ठाकरे, शैलेज तायडे, सुरेश काळे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी