शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 6:29 PM

फसवणूक करणाºया सरकारला हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत केले.

मूर्तिजापूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन सातत्याने शेतकºयांची फसवणूक करीत आहे. शेतकºयांप्रती आस्था नसलेल्या या सरकारने खोटी आश्वासने देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाºया सरकारला हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत केले.या शासनाने नोटबंदी करुन काळा पैसा बाहेर आला नाही उलट सामान्य माणसाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र हे उद्योजक राज्य असताना सुद्धा येथील तरुण बेरोजगार आहे. उलट येथील हजारो तरुणांना नोकरीतून कमी करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. हे राज्य आता तरुण पिढीच्या स्वाधीन करायचे आहे, यासाठीच जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी दिली आहे. यापुढे तरुण नेतृत्वाची भूमिका कृतीत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा शेतकरीवर्ग आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच येथील शेतकरी आत्महत्या करीत असून, देशात महाराष्ट्र या बाबतीत एक नंबरवर पोहोचले आहे. वर्षात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही सरकार कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही. घेतलेले पैसे परत करणाºयांची शेतकºयाची जात आहे. कर्ज वसुलीच्या माध्यमातून शासनच शासनच शेतकºयांवर दबाव आणत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी शासनावर केला. आमच्या सरकारने शेतकºयांना सरसकट कर्ज माफी दिली होती. या सरकारने केवळ ३१ टक्के शेतकºयांचा फायदा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर