शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:23 IST

बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही.

अकोला : अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी जिल्हावासीयांना शांततेचे आवाहन केले आहे. हा निकाल दोन्ही बाजूने समसमान लागला असून कोणाचाही विजय किंवा पराजय या निकालाने झाला नसल्याचे त्यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेतस्पष्ट केले. शाळा महाविद्यालय सुरूच राहणार असून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही. मात्र सण-उत्सव हे परंपरेनुसार साजरे करण्याचे आवाहन अमोघ गावकर यानी केले. दुचाकी रॅली, चार चाकी रॅली तसेच मिरवणूक, महाआरती सार्वजनिकरीत्या फटाके फोडणे, चौकात येऊन मिठाई वाटप करणे, यासारख्या संपूर्ण कार्यक्रमांवर चार ते पाच दिवस  प्रतिबंध करण्यात आले आहेत. मात्र अतिरेक होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा प्रकारचे धार्मिक उत्सव हे परंपरेनुसार कौटुंबिक वातावरनात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी पत्रकार परिषदेतून केले. घरोघरी साजरी होणाऱ्या तुळशी विवाहाचे फटाके फोडायचे असल्यास ते कमी प्रमाणात किंवा न फोडले तरीही चालेल; मात्र असेल तर ते स्वतःच्या घरासमोर फटाके फोडण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले. आयोध्या प्रकरणाचा निकालाचे दोन्ही बाजूने स्वागत करण्यात आले असून कोणीही अफवा किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ ेसेजेस यावर विश्‍वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे मेसेजेस व्हिडिओ किंवा फोटो कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक अमोल गावकर यानी दिला. 

1992 सली झालेल्या दंगलीतील जिल्ह्यात जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर दोन दिवसांपासूनच नजर ठेवण्यात येत आहे. या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ते पोलिसांच्या नजरेत आहेत. -  अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस