शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक कमीच; मूग,उडीदाचीी आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:42 PM

अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे.

अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे.शासनाने आधारभूत जाहीर केले पण शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आले नाही. मागील काही वर्षापासून हीच स्थिती आहे. मग कापूस असो की, इतर शेतमाल खरे तर खरीप हंगाम सुरू होताच, शासनाने शासकीय खरेदीची तयारी करणे अपेक्षीत आहे पण होतच नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी दरात शेतमाल विकावा लागतो. वेळेवर खरेदी केंद्र सुरू न केल्याने मागील दोन वर्षापासून सोयाबीन आधारभूत किंमतीपेक्षा एक हजार रू पये कमी किंमतीने शेतकºयांना सोयाबीन विकावे लागले. मागीलवर्षी तर प्रतिक्ंिवटल १,८०० रू पये दराने शेतकºयांना शेतमाल विकावा लागला.कापसाच्या बाबतीतही तेच होत आहे. अनेक भागात कापूस पीक बाजारात आले आहे पण अद्याप आधारभूत किंमतीनुसार खरेदी केंद्र सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली नाहीत. मुगाचा तर हंगाम संपला पंरतु अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. या मागची कारणे काय हाच प्रश्न शेतकºयांसमोर आहे.ज्या काही शेतकºयांनी शेतमाल नंतर विकला त्या शेतकºयांना अद्याप चुकारेही मिळाले नाहीत. ही यंत्रणा शेतकºयांच्या की व्यापाºयांचा बाजूने असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आता नवीन सोयबीन बाजारात येत आहे. कापसाची आवकही सुरू झाली आता तरी याबाबत शासनस्तरावर शासकीय खरेदी केंद्राचा निर्णय घेवून अंमलबजावणी केली जाते का, याकडे शेतक ºयांचे लक्ष लागले आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील या अपेक्षेने शेतकºयांनी मागच्या आठवड्यात मूग, उडीद राखून ठेवला होता पण खरेदी केंद्र तर सुरू झालेच नाही दरही वाढले नसल्याने शेतकºयांनी मुग,उडीद विक्रीस काढल्याने बाजारातील आवक वाढली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती